0 Comment
माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचे परखड मत लोकवाहिनी न्यूज:नागपूर : ‘खऱ्या लोकशाहीत संसद सर्वोच्च असते का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतीय लोकशाहीचे केंद्र संसद नसून संविधान असल्याचे स्पष्ट केले. संसद, कार्यपालिका किंवा न्यायपालिका यांपैकी कोणतीही संस्था सर्वोच्च नाही, तर संविधानच सर्वोच्च आहे, असे परखड मत गवई यांनी व्यक्त केले.... Read More















