सरकारच्या भूमिकेवर जरांगेंचा संताप लोकवाहिनी न्यूज जालना : मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून कटकारस्थान सुरू असल्याचा थेट आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला. उपोषणाला १२ दिवस झाले असून, त्यांनी राज्य सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांवर अत्यंत कडक शब्दांत तोफ डागली. शासकीय बैठका आणि सरकारमधील काही मंत्र्यांच्या भूमिकेवरही जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने... Read More




















