0 Comment
लोकवाहिनी न्यूजनागपूर : उबाठाचे खासदार संजय राऊत यांची बुद्धी किती भ्रष्ट होऊ शकते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. काँग्रेसच्या संपर्कात आल्यापासून त्यांचा पूर्णपणे वैचारिक पराभव झाला असून, त्यांनी केवळ वैचारिक दिवाळखोरी पत्करली आहे, अशा कडक शब्दांत कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी संजय राऊत यांच्यावर राजकीय प्रहार केला. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राऊत यांच्यावर... Read More















