0 Comment
पराभवानंतर तृणमूलचे निवडणूक आयोगावर घणाघाती आरोप लोकवाहिनी न्यूज:कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ५ मे रोजी निवडणूक आयोगावर थेट आणि तीव्र टीका केली. त्यांनी आरोप केला की, त्यांना जाणूनबुजून पराभूत करण्यात आले असून सुमारे १०० जागा लुटल्या गेल्या आणि ९० लाख मते कमी करण्यात आली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आम्ही... Read More















