0 Comment
पंढरपूरमध्ये बच्चू कडूंचे वक्तव्य लोकवाहिनी न्यूज:पंढरपूर : महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला, तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता आम्ही थेट जनतेला साकडे घालू, असे वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषद... Read More
















