0 Comment
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा लोकवाहिनी न्यूज सातारा : आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात १२ रुपये ३५ पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. हा कांद्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील कार्यक्रमादरम्यान सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कांद्याचे दर खूप कोसळले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा हवालदिल झाला आहे. सीमावर्ती देशांमधील... Read More















